Type Here to Get Search Results !

चाळीसगाव मध्ये जिंगर वाडी येथे कचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाय-नागरिकांनी व्यक्त केले समाधान

 


मुख्य संपादक:-सुनिता राजेंद्र महाडिक 

चाळीसगावमध्ये जिंगर वाडी येथे कचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाय – नागरिकांनी व्यक्त केला समाधान

चाळीसगाव – शहरात काही दिवसांपासून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येऊन चाळीसगाव नगरपालिकेत तक्रार अर्ज सादर केला.

तक्रार मिळताच कॉन्ट्रॅक्टर (मुकादम) विजय जाधव व एस. आय. विजय जाधव यांनी तातडीने कृती करत परिसरातील कचरा साफ करून घेतला. या तत्परतेमुळे परिसर पुन्हा स्वच्छ झाला असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.


या वेळी नागरिकांनी विजय जाधव यांचे मन:पूर्वक आभार मानले आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली.


Post a Comment

0 Comments